तिसरे अपत्य झालेल्या सरपंचाला
नागरिक म्हणाला-
''हा कायद्यावर घाव आहे''
त्यावर सरपंच चिडून म्हणाला-
''खामोश हा विरोधकांचा डाव आहे..!''
- Vikas V. Deshmukh
At. Karda, TQ. Risod, dist. Washim
mb- 9850602275
कधीतरी... याच शब्दाभोवती मानवी आयुष्य आहे. हा शब्दच मुळात प्रचंड ऊर्जा देणारा. कधीतरी आपण असं करू. कधीतरी तसं होईल असं आपण म्हणतो; म्हणूनच आपण जगतो. मानवी आयुष्यातून जर हा आशावाद वजा झाला तर त्याच्या जगण्याला अर्थच उरणार नाही. एवढंच नाही तर त्याचं आयुष्यसुद्धा थांबलेलं असेल. त्यामुळेच माझा हा ब्लॉग ‘कधीतरी...'